डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) – महाराष्ट्राची निळीशार विलासी रेल्वे

पॅलेस ऑन व्हील्स च्या यशानंतर देशाच्या मध्य व पश्चिम भागात आणखी एका भारतीय विलासी रेल्वेचा प्रवास सुरु झाला तो म्हणजे डेक्कन ओडिसीचा. डेक्कन ओडिसी (Deccan Odyssey) ही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसीच्या) कल्पनेतून सुरु झालेली भारतीय विलासी रेल्वे आहे. महाराष्ट्रात Read More …

पॅलेस ऑन व्हील्स – भारतीय विलासी रेल्वे

प्रवास हा पर्यटनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि रेल्वे प्रवासाचा अनुभव घेतल्याशिवाय अनेक देशी व परदेशी पर्यटक भारतातील प्रवास करण्याचा विचार करू शकत नाही. भारतीय रेल्वे देशाच्या प्रमुख भागांना एकमेकांशी जोडते आणि प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग उपलब्ध करून देते. पर्यटनाच्या Read More …

राष्ट्रीय पर्यटन दिन

दरवर्षी भारतात, राष्ट्रीय पर्यटन दिन – हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय वार्षिक सकल उत्पन्न (GDP) वृद्धीसाठी पर्यटनाचे असलेले महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हा राष्ट्रीय पर्यटन दिन/दिवस साजरा केला जातो. 1980 च्या दशकापासून आधुनिक भारतीय पर्यटनास खरी सुरुवात झाली Read More …

पर्यटन म्हणजे काय?

काल मित्राकडे जाण्याचा योग आला. गप्पा सुरु असताना असं लक्षात आलं की, मित्र आणि त्याच्या बायकोचा दिवाळी सुट्टीत ट्रिपला जाण्याचा प्लान चालला आहे. मित्राने सांगितलं की सुट्टीत बायकोला कुठेतरी दूर फिरायला जायचं आहे आणि मित्राला सुट्टी कमी असल्याने दोन दिवस Read More …

जागतिक पर्यटन दिन आणि डिजिटल पर्यटन

World Tourism Day 2018

आज २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली Read More …

कृषी पर्यटन – ग्रामीण जीवनशैलीची अनुभूती

स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित Read More …

शाश्वत पर्यटन – व्याप्ती आणि परिणाम

शाश्वत पर्यटन - Sustainable Tourism

गेल्या काही वर्षापासून भारतीय पर्यटन क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे, आणि येत्या काही वर्षामध्ये भारतीय पर्यटन हे जागतिक पर्यटकांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल. त्यामुळे सध्या भारताचा कल पर्यटन-पूरक विकासाकडे अधिक आहे, शिवाय प्रत्येक राज्ये ही स्वतंत्र पर्यटन विकासासाठी पाऊले उचलताना Read More …