कृषी पर्यटन – ग्रामीण जीवनशैलीची अनुभूती

स्वातंत्रोत्तर काळातील वाढत्या औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागातील लोकांनी शिक्षण, नोकरी, व्यवसाय-रोजगारासाठी शहरी भागाकडे धाव घेतली. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील अनेक शहरांचा जागतिक स्तरावर विकास झाला, परंतु मूळ शेतीपासून अनेक लोक दूर गेले. नव्या पिढीला सर्व शहरी गोष्टींचा उपभोग घेतल्यानंतर मात्र वडिलोपार्जित Read More …

शाश्वत पर्यटन – व्याप्ती आणि परिणाम

शाश्वत पर्यटन - Sustainable Tourism

गेल्या काही वर्षापासून भारतीय पर्यटन क्षेत्राने चांगलीच भरारी घेतली आहे, आणि येत्या काही वर्षामध्ये भारतीय पर्यटन हे जागतिक पर्यटकांच्या यादीत अव्वल स्थानावर असेल. त्यामुळे सध्या भारताचा कल पर्यटन-पूरक विकासाकडे अधिक आहे, शिवाय प्रत्येक राज्ये ही स्वतंत्र पर्यटन विकासासाठी पाऊले उचलताना Read More …